प्रस्तावना :
कधी कधी आपल्या मनात खूप काही असतं, आपण खूप विचार करत बसतो, झोपही लागत नाही... अशावेळी, आपल्याला कोणीतरी हवं असतं... बोलायला... फक्त बोलायला...
आई, वडील, भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीण, girlfriend, boyfriend, नवरा, बायको कुणीतरी... आपलसं...
आणि जेव्हा आपण सगळं बोलून टाकतो तेव्हा आपल्याला एकदम हलकं हलकं वाटतं...
काल मी असाच माझ्या एका मैत्रिणीशी chat करत होतो, ती पार वैतागलेली आणि officeचं tension घेऊन बसलेली, तेव्हा तिच्याशी बोलता बोलताच ही कविता सुचली... (मैत्रिणीचं नाव मुद्दामच नाही लिहीलं आहे, उगाच मार कोण खाईल ;) हाहाहाहा)
मन मोकळं कर!!!
बोलतो आपण जेव्हा,
हितगुज मनसोक्त कर...
हातचं राखुन न ठेवता,
मन नक्की मोकळं कर...
विचारातले क्लेश काढून,
दुजाभाव दूर कर...
देता देता शिव्या,
मन नक्की मोकळं कर...
भेट शक्य नसल्यास,
फोनला जवळ कर...
उगाच कॉल करताना,
मन नक्की मोकळं कर...
मनात होता चलबिचल,
कुणालातरी आपलसं कर...
आत्ता कर नाही तर नंतर कर,
पण मन मात्र नक्की मोकळं कर...
- राहुल मुळे.
Nice 1 rahul
ReplyDeleteThanks Bhushan :)
ReplyDeleteamhi yaal "Ulti kar" asa mhanto....
ReplyDeleteAnyways kavita mast aahe..!
Thanks "Pale Flower" :)
ReplyDeletegood one..
ReplyDeleteThanks Durgesh :)
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteoye muley khupach chan ahe kavita..man mokala karayala fakt kavitecha adhar nahi tar swatahun karayach asata ani tya sathi samorcha pan tasa asava lagato he ka nahi mention kelas?jamala tar man mokala karnya peksha kavita publish kar...hehehe:)
ReplyDelete